राज्य

समृद्धी महामार्गावर वाढली वर्दळ, सात दिवसांत 60 हजाराहून अधिक वाहनांनी केला प्रवास!

VIGYAPAN
photostudio_1633317682627
photostudio_1664351103597
IMG_20220927_150515_046
photostudio_1675928066038
photostudio_1675928029715

Maharashtra Samruddhi Mahamarg: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर ते शिर्डी या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात समृद्धी महामार्गावरून 60 हजारांहून अधिक वाहनांनी प्रवास केला असल्याची माहिती आहे.

Related Articles

Back to top button
Close
Close